कुंभ मेळा तीन प्रकारचा असतो. अर्ध कुंभ, कुंभ आणि महाकुंभ. अर्ध कुंभ मेळ्याचे आयोजन दर ६ वर्षांनी करण्यात येत असून कुंभमेळ्याचे आयोजन 12 वर्षांनी करण्यात येतं. तसेच महाकुंभ जवळपास 144 वर्षांमध्ये एकदा करण्यात येतं. कुंभचे आयोजन 12 वर्षांमधून एकदा करण्यात येतं, कारण ज्योतिषशास्त्राप्रमाणे गुरु ग्रह एक राशिमध्ये जवळपास एक वर्षांपर्यंत राहतो. अशातच 12 वर्षांनंतर ते आपल्या राशीमध्ये पोहोचतात. ज्यावेळी गुरू स्वत:च्या राशीमध्ये प्रवेश करतो त्याचवर्षी कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात येते. Read More
मोदी यांनी म्हटले की, आत्मविश्वास व ऐक्याची भावना मनात बाळगून आता देशाने विकसित भारताच्या ध्येयाकडे वाटचाल केली पाहिजे. कधीही कल्पना केली नव्हती इतके लोक महाकुंभ मेळ्यात त्रिवेणी संगमावर पवित्र स्नानासाठी आले. ...
OYO Founder Ritesh Agarwal: मुकेश अंबानींपासून गौतम अदानींपर्यंत जगभरातील दिग्गजांनी उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील महाकुंभात येऊन पवित्र स्नान केलं. दरम्यान, ओयोचे संस्थापक रितेश अग्रवाल देखील आपला मुलगा आर्यनसोबत संगमावर पोहोचले होते. ...
राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण असलेल्या सातपुड्यातील या यात्रेत पहिल्याच दिवशी सुमारे दीड लाख भाविकांनी हजेरी लावली. त्यामुळे तोरणमाळचे पठार भाविकांनी गच्च भरले आहे. ...
Harsha Richaria News: महाकुंभमधून व्हायरल झालेल्या हर्षा रिछारियासाठी हीच प्रसिद्धी आता त्रासदायक ठरू लागली आहे. तसेच तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर करून जीवन संपवण्याची धमकी दिली आहे. ...