पवनार ते पत्रादेवी या शक्तिपीठ महामार्गाच्या सांगलीपर्यतच्या आखणीस आणि भूसंपादनासाठी राज्य सरकारने पाच महिन्यांपूर्वी ऑगस्टमध्ये मान्यता दिली होती. त्यानुसार जवळपास १५० पेक्षा जास्त गावांतील जमीनमोजणीची प्रक्रिया पूर्ण झाली. ...
इचलकरंजी : विधानसभा निवडणुकीच्या विजयानंतर तोच पॅटर्न भाजपने इचलकरंजी महानगरपालिकेच्या निवडणुकीत वापरला. तो फॉर्म्युला यशस्वी ठरल्याचा कौल देत जनतेने ... ...