ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, सुल्तानपूरचे एसपी अरविंद चतुर्वेदी यांनी सांगितले की जितेंद्र २३ जानेवारीच्या दुपारी वाराणसीला जाण्यासाठी निघाला होता. ...
आईवरील रागातून अपहरण, दिवा येथील रहिवासी रेश्मा राठोड (३०) यांनी २४ जानेवारी रोजी आपला सात वर्षीय मुलगा लकी याचे अपहरण झाल्याची तक्रार मुंब्रा पोलीस ठाण्यात केली होती. ...
Kidnapping case, crime news जागनाथ बुधवारीतील एका व्यापाऱ्याच्या दुकानात काम करणाऱ्या तरुणाचे एका अल्पवयीन मुलासह तिघांनी अपहरण केले. त्याला धडा शिकविण्याचा आरोपींचा हेतू होता. ...
मुंब्रा भागातील या अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याचा गुन्हा २९ नोव्हेंबर २०२० रोजी मुंब्रा पोलीस ठाण्यात तिच्या पालकांनी दाखल केला होता. याप्रकरणी ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एक मार्फतही समांतर तपास करण्यात येता. ...