काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशातील ११ राज्यांतून भारत जोडो यात्रा पूर्ण करण्याचा संकल्प केला असून आजमित्तीस ते तेलंगणात यात्रा करत आहेत. कर्नाटकच्या रायचूरमधील येरागेरा गावातून ते तेलंगणात पोहोचले. ...
मदन मोहन झा यांनी जवळपास चार वर्षे बिहार प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पाहिले. त्यांनी गुरुवारी दिल्ली येथे काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेऊन आपल्या पदाचा राजीनामा दिला. ...
Yawatmal News पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विश्वगुरू करण्याचे स्वप्न दाखवून देशच विक्रीला काढला आहे, संस्थाच राहणार नसतील तर शेवटच्या घटकाच्या हाती काय उरेल, असा प्रश्न कन्हैयाकुमार यांनी केला. ...