ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
Bollywood Couples : प्रेमाला वय नसतं असं म्हणतात. प्रेम कुणावरही कधीही होऊ शकते. प्रेमासोबतच हा नियम आता लग्नालाही लागू होणार आहे. बॉलिवूडमध्ये असे अनेक स्टार्स आहेत, ज्यांनी वयाची ४० ओलांडल्यानंतर लग्न केले आहे. ...
Bipin rawat: बिपीन रावत यांच्या निधनामुळे संपूर्ण देशावर शोककळा पसरली असून बॉलिवूड सेलिब्रिटींनीही त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करत आदरांजली अर्पण केली आहे. ...
कबीर बेदी त्याच्या सिनेमांपेक्षा त्याच्या लग्न आणि रिलेशनशिप्समुळेच अधिक चर्चेत राहिला. आता तो आणखी एका कारणामुळे चर्चेत आहे. ते म्हणजे, त्याचे आत्मचरित्र. ...
Pooja Bedi shares bold pictures : अशाप्रकारची जाहिरात करण्यासाठी कोणतीच अभिनेत्री तयार नव्हती त्यावेळी पूजा बेदीने ही जाहिरात करण्याचे धाडस दाखवले होते. ...