बांगलादेशी, रोहिंग्या घुसखोरीवरून झारखंड विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. त्यात काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद निर्माण झाला आहे. ...
आदिवासींची घटती लोकसंख्या याबाबत केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी मोठे विधान केले. घुसखोराने एखाद्या आदिवासी महिलेशी लग्न केल्यास त्या महिलेची जमीन त्याला हस्तांतरित केली जाणार नाही, असे ते म्हणाले. ...