जम्मू व काश्मीरला विशेष दर्जा देणारे भारतीय संविधानातील ‘कलम ३७०’ रद्द करण्यासंदर्भात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मोठी भूमिका ठरली आहे. यासंदर्भात संघाने वारंवार आपली मागणी रेटून धरली होती. १९५३ मध्ये सर्वात अगोदर अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत या मुद्याव ...
जम्मू-काश्मिरमधील कलम ३७० हटवून राज्याचे विभाजन करण्याच्या केंद्र सरकारच्या पावलाचे उपराजधानीत स्वागत करण्यात आले. देशात ‘एक निशाण, एक संविधान’ हीच प्रणाली हवी, असे म्हणत विविध संघटनांतर्फे अक्षरश: आनंदोत्सव साजरा करण्यात आला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ...