राज्यात निर्माण होणाऱ्या उन्हाळी पाणीटंचाईवर मात करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलयुक्त शिवार अभियान ही नवी योजना राबविण्याचा निर्णय गतवर्षी घेतला. . या योजनेद्वारे २०१९ पर्यंत संपूर्ण महाराष्ट्र पाणी टंचाईमुक्त करण्याचा निर्धार करण्यात ...
जलयुक्त शिवार अंतर्गत जलसंधारण व सिंचनाची कामे केली जातात. २०१८-१९ या वर्षात गडचिरोली जिल्ह्यात एकूण ४ हजार ५१९ कामे मंजूर करण्यात आली होती. त्यापैकी केवळ २ हजार ५१ कामे मार्च अखेरपर्यंत पूर्ण झाली आहेत. जवळपास निम्मी कामे अजूनही पूर्ण झाली नाहीत. ...
जिल्ह्यातील मनरेगाच्या माध्यमातून सेल्फवरील व सुरू असलेली कामे, त्याचबरोबर जलयुक्त शिवार योजनेतील मंजूर कामे व अपूर्ण असलेली कामे तात्काळ हाती घेऊन ती कामे निर्धारित वेळेत पूर्ण करावीत, अशा सूचना जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी संबंधित यंत्रण ...
राज्य शासनाने पाणी टंचाईवर मात करण्यासाठी मागील चार वर्षापासून राज्यात जलयुक्त शिवार अभियान सुरु केले आहे. या अंतर्गत गोंदिया जिल्ह्यातही या अभियानाच्या माध्यमातून पाण्याची पातळी कशी वाढविता येईल, यावर विशेष भर दिला आहे. ...
दरवर्षी उन्हाळ्यात नदी, नाले आटत असल्याने रानटी प्राणी पाण्याच्या शोधात गावाकडे धाव घेतात. अनेक प्राणी कुत्र्यांच्या हल्ल्यात ठार होतात. वन्यप्राण्यांचा त्रासही लोकांना होतो. ही बाब जाणून जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत एटापल्ली तालुक्यातील जंगलात अनेक ठि ...