विजयकुमार सैतवाल जळगाव : सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यापाऱ्यांच्या दृष्टीने हिताचा निर्णय घेत त्यांना ... ...
खात्यांमध्ये वाढ, पालकमंत्रिपदाची जबाबदारी या दोन्हीसाठी मंत्री पात्र होते; त्यांचा प्रतीक्षाकाळ मोठा आहे, महापालिका आणि लोकसभा निवडणुकीतील कामगिरीचेच फळ ; डॉ.सुभाष भामरे यांच्या पदरी मात्र निराशा ...
यावल तालुक्यातील कोळन्हावी येथे दुषीत पाण्यामुळे ३९ जणांना बाधा झाली असून उलट्या व जुलाबचा त्रास होऊ लागल्याने या सर्व जणांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या तीन दिवसापासून हा त्रास सुरु होता,मात्र शनिवारी एकाच वेळी अनेकांना उलट्या झाल ...
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी गेल्या आठवड्यात शिपाई ते सहायक फौजदार पदाच्या बदल्यांचे गॅझेट प्रसिध्द केले. उगले यांनी प्रत्येक पोलिसांना त्यांच्या मनाप्रमाणे बदल्यांचे ठिकाण दिले आहे. स्थगिती आवश्यक असले तर ती देण्याचा प्रयत्न केला तसेच ...