स्वातंत्र्यानंतर देशात प्रथमच अत्यंत भीतीदायक वातावरण असून भाजपा सरकार धर्म आणि सैनिकांच्या नावावर राजकारण करीत आहे, अशी टीका राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी जळगावात केली. ...
नागपूर ते भुसावळ दरम्यान शहरामंध्ये होणारे उरुस व धार्मिकस्थळांमधून बॅगा व मोबाईल लांबविणाºया अमरावती येथील अल्पवयीन मुलांच्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पर्दाफाश केला असून या टोळीकडून चोरीच्या वस्तू घेणाºया शेख निहाल उर्फ फरहान शेख आरीफ ( ...
हॉटेलमधून जेवण करुन परत येत असताना मेहरुण तलाव परिसरात गप्पा मारण्यासाठी गेलेल्या यश जयंत पाटील (१९,रा.शिवराम नगर) व नरेश सदाशिव बारी (रा.नेपानगर, मध्य प्रदेश ह.मु.शिव कॉलनी) या दोन विद्यार्थ्यांना २५ ते ३० वयोगटातील तिघांनी चाकूने मारण्याची धमकी देत ...