गोदावरी खोऱ्यात पाणी उपलब्धतेचे प्रमाणपत्र मिळाल्यामुळे तालुक्यातील सिंचनाचा प्रश्न सोडविण्यासाठी मागील आठ वर्षांपासून केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे़ ...
विंचूर : नाशिक-औरंगाबाद महामार्गालगत असलेल्या विंचूर गावात रस्ते, स्वच्छता यासह मुलभुत समस्या ब-यापैकी मार्गी लागलेल्या असल्या तरी सरस्वतीच्या मंदिरात शिक्षणासाठी जाणा-या विद्यार्थ्यांचा जीव मात्र पाटबंधारे विभागाच्या निष्काळजीपणामुळे धोक्यात आला आहे ...
जलयुक्त शिवार योजनेंतर्गत २०१८-१९ या वर्षात कार्यारंभ आदेश दिल्यानंतरही तब्बल ६८० कामे पावसाळा सुरु झाला तरी सुरु झाली नसल्याने योजनेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. ...
‘दरी तिथे बांध’ या ९८ कोटींच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पास महसूल व वन विभागाने आठ मार्च २०१७ रोजी तत्वत: मान्यता दिल्यानंतरही शासनाने गेल्या दोन वर्षात निधी उपलब्ध करून दिला नाही. ...
गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण सीमेलगत गोदावरी नदीवर तेलंगणा सरकारने उभारलेल्या कालेश्वरम उपसा सिंचन प्रकल्पाचे परवा उद्घाटन झाले. तेलंगणा आणि आंध्रप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांसह महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनीही या उद्घाटन कार्यक्रमाला हजेरी लावली. ...
महाराष्ट्रातील या गंभीर चित्राच्या तुलनेत तेलंगणाने ज्या झपाट्याने कालेश्वरम प्रकल्पाचे काम अवघ्या तीन वर्षात पूर्ण केले त्याची वाखाणणी केलीच पाहिजे! ...
शहरातील नागरिकांना सध्या पाणी समस्येला सामोरे जावे लागत आहे. अशातच महाकाळी येथील धाम प्रकल्पातील उपयुक्त जलसाठा संपल्याने आणि याच जलाशयातील मृत जलसाठ्याची उचल करण्याच्या दृष्टीने करावयाच्या असलेल्या उपाययोजनांची माहिती नगराध्यक्ष अतुल तराळे यांनी प्र ...