अवघ्या सहा महिन्यात सुमारे १३४७ हेक्टर शेताला पाणी पुरेल, अशी व्यवस्था याठिकाणी करण्यात आली आहे. आसोला मेंढा तलावाच्या मुख्य कालव्यातून नळजोडणीमार्फत याप्रकल्पाचे पाणी शेतकऱ्यांच्या शेताला मिळणार आहे. सदर योजनेचे पाणी चिचाळा, दहेगाव, मानकापूर, दळदी, ...
या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्याकरिता पुनर्वसन विभागाने चार पथक तयार करुन ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्याने सर्वेक्षण सुरु केले आहे. आर्वी तालुक्यातील निम्न वर्धा प्रकल्पात १९८२ मध्ये २२ गावातील घरे व शेतजमिनी संपादीत करण्यात आल्या. या प्रकल्प यावर्षीच ...
पाणी वाहून गेल्याने जैनपूर कठोरा येथील शेतकऱ्यांनी शासनाची वाट न पाहता ४ लाख ५० हजार रूपये जमा करून या फुटलेल्या बंधा-यामध्ये माती व मुरूमाचा भराव भरून पाणी अडविले आहे. ...
सिंचनाची सर्व कामे त्वरित सुरु करावी या विषयावर सविस्तर चर्चा माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अविनाश सुर्वे आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांशी केली. ...