तत्कालीन राज्य शासनाची महत्वाकांक्षी योजना म्हणून जलयुक्त शिवार योजनेकडे पाहिले जात होते. मुख्यमंत्र्यांच्या पहिल्या पसंतीची योजना म्हणूनही सदर योजना ओळखली जायची. या योजनेंतर्गत मोहाडी तालुक्यातील करडी परिसरात बोरगाव- पालोरा रस्त्यालगतच्या नाल्यावर स ...
तुमसर तालुक्यातून वैनगंगा व बावनथडी नद्या वाहतात. बावनथडी नदीवर बावनथडी धरण बांधण्यात आले. तर सोंड्या उपसा सिंचन प्रकल्प वैनगंगा नदीवर आहे. सिहोरा परिसरातील ४५ गावांना संजीवनी ठरलेला सोंड्या उपसा सिंचन प्रकल्प आहे. नदीतून पाण्याचा उपसा करून चांदपूर त ...
कोटंबा येथील शेतकऱ्यांना केळझर मुख्य वितरिकेतून रब्बीच्या पिकांना सिंचनाकरिता पाणी सोडण्यात आले. शेतकऱ्यांच्या बांधावरून गेलेल्या उपवितरिका बुजल्यामुळे कालव्याचे पाणी वितरिकेच्या बाहेर येत कोटंबा मौजातील शेतकऱ्यांच्या शेतात गेले व शेताला तळ्याचे स्वर ...
शेतीसाठी सर्वाधिक भूजलसाठ्याचा उपसा होते. त्यामुळे भूजलसाठा कमी होत चालला आहे. सुक्ष्म सिंचनाची साधने वापरल्यास कमी पाण्यामध्ये अधिकाधिक पीक घेणे शक्य होते. मात्र सुक्ष्म सिंचनाची साधने शेतकरी खरेदी करू शकत नाही. त्यामुळे शासनाने ८० टक्के अनुदानावर स ...
सिरोंचा तालुक्यातील शेतजमीन अतिशय सुपीक आहे. या परिसरातील शेतकरी रबी हंगामात प्रामुख्याने मिरची, मका, कोबी, भाजीपाला, उन्हाळी धान आदी नगदी पिके घेतात. या पिकांमध्ये पाणी साचण्यास सुरूवात झाली आहे. पुढील १५ दिवसात संपूर्ण शेत पाण्याने डुबणार असल्याने ...
रोजगार हमी योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना विहिरींच्या बांधकामासाठी शासनाकडून २ लाख ९० हजार रूपयांचे अनुदान दिले जाते. गेल्या पाच-सात वर्षांत नरेगाच्या योजनेतून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सिंचन विहिरी बांधण्यात आल्या. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी र ...