जिल्ह्यातील इटियाडोह, सिरपूर, पुजारीटोला व कालीसराड हे प्रमुख धरण आहेत. मात्र यावर्षी या धरणात मुबलक प्रमाणात पाणी साठा उपलब्ध असल्याचे दिसून येते. आजघडीला इटियाडोह धरणात ९५ टक्के, सिरपूर धरणात ९९.४१ टक्के, पुजारीटोला धरणात ६४.६५ टक्के तर कालीसराड धर ...
जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता एस. आर. तिरमनवार यांनी अरुणा प्रकल्पस्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत असलेल्या संतप्त प्रकल्पग्रस्तांनी त्यांची भेट घेत प्रलंबित प्रश्न तातडीने सोडविण्याची मागणी केली. ...
मूल तालुक्यातील जानाळा-पोंभुर्णा मार्गावरील चिरोली-सुशी गावाच्या मध्यभागी असलेल्या नदीमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाने केवळ सहा महिण्यात नविन पायलट बंधाऱ्याचे बांधकाम पूर्ण केले. ...
लघू सिंचन विभागातर्फे कोल्हापुरी बंधारे उभारले जातात. मात्र, त्याची वेळीच डागडुजी करणे, नवीन बरगे बसवणे, सडलेले बरगे काढणे ही कामे होताना दिसून येत नाहीत. ...
चार प्रकल्पांमध्ये झालेल्या अनियमितता व गैरप्रकारांची चौकशी मात्र लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू असल्याचे सुत्रांनी नाव न सांगण्याच्या अटीवर स्पष्ट केले आहे. ...
भंडारा जिल्ह्यात गोसे प्रकल्पासह विविध मोठे, मध्यम आणि लघु प्रकल्प आहेत. यावर्षी झालेल्या पावसाळ्यात बहुतांश प्रकल्प तुडूंब भरले आहेत. गोसेसह इतर प्रकल्पातील अतिरिक्त पाण्याचा विसर्ग करण्याची वेळ पावसाळ्यात प्रशासनावर आली होती. या अतिरिक्त पाण्यामुळे ...