सोंड्याटोला प्रकल्पात सहा आणि चांदपूर जलाशयात एक, अशी सुरक्षा गार्डची पदे भरण्यात आली आहेत. प्रकल्प आणि साहित्य सुरक्षेची जबाबदारी या सुरक्षा गार्डच्या खांद्यावर देण्यात आली आहे; परंतु प्रकल्प स्थळात भलतेच प्रकार सुरू आहेत. सुरक्षा गार्ड तैनात असताना ...
खरीप व्यतिरिक्त रब्बी, उन्हाळी धान पिकाखालील क्षेत्रसुद्धा वाढ होण्यास मदत झालेली आहे. या प्रत्येक मोठ्या बंधाऱ्यांची पाणी साठवण क्षमता ३.०० मी उंचीपर्यंत आहे. पूर्ण क्षमतेने भरल्यावर प्रत्येक कोल्हापुरी बंधाऱ्यांची पाण्याची थोप कमीत कमी ३.०० कि.मी.प ...
महाराष्ट्र व मध्य प्रदेशच्या संयुक्त विद्यमाने बावनथडी प्रकल्प तुमसर तालुक्यात उभारला आहे. या प्रकल्पामुळे परिसर सुजलाम् सुफलाम् झाला आहे. प्रकल्पाची पाणी पातळी सध्या ३३७.५० मीटर असून, जिवंत साठा १३.९३ दलघमी आहे. १० मेची ही स्थिती आहे. या धरणातून महा ...
वर्धा जिल्ह्यातील प्रकल्पांची पाणी साठवण क्षमता वाढावी तसेच जिल्ह्यातील प्रमुख दहा प्रकल्पांना गाळमुक्त करण्यासाठी ग्रीन थम्ब ही सामाजिक संस्था इतर विविध सामाजिक संस्थांचेही सहकार्य घेणार आहे. प्रकल्पांच्या पाणी साठवण क्षमतेत वाढ होण्यासाठी प्रकल्प ग ...
सध्या अमरावती जिल्ह्यात ४५ ते ४६ सेल्सिअस तापमान असून, पुढे उन्हाळ्यातील तापमान अधिक वाढल्यास पाण्याच्या पातळीत आणखी मोठी घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सिंभोरा येथील अप्पर वर्धा धरणातून जिल्ह्यातील विविध परिसरात तसेच अमरावती शहराला पिण्याच्या ...
ब्रह्मपुरी येथील देलनवाडी वाॅर्डातील तलाव (सर्व्हे नं. २७४) सन २०१६ - १७ ते २०२० - २१ या कालावधीकरिता अध्यक्ष, सचिव वाल्मीकी मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था यांना मासेमारीकरिता वार्षिक चार हजार रुपयांत देण्यात आला होता. कोरोना महामारीमुळे कालावधी वाढव ...
तेलंगणा सरकारने उभारलेल्या या प्रकल्पासाठी राज्यात सत्तारूढ असलेल्या तत्कालीन भाजप सरकारने सर्व प्रकारची मदत केली होती. आता भाजपचेच पदाधिकारी या प्रकल्पामुळे होणाऱ्या नुकसानीसाठी आंदोलनाची भूमिका घेत असल्याने हा या भागात चर्चेचा विषय झाला आहे. काही द ...