ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
विल्होळी : परिसरात गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून सर्वच मोबाइल कंपन्यांचे नेटवर्क मिळत नसल्याने ग्राहक त्रस्त झाले आहेत. कॉल न लागणे, कॉल मध्येच बंद पडणे, समोरच्या व्यक्तीचा, आवाज ऐकू न येणे, फोन पे, गुगल पे अशा बिझनेस अॅप वापर करताना न येणे, इंटरन ...
पशुचिकित्सा महाविद्यालयातील तिसºया वर्षाची विद्यार्थिनी स्वप्नाली सुतार हिला ऑनलाईन वर्गांसाठी ब्रॉडबँड कनेक्शन मिळविण्यासाठी दारिस्ते गावात खडकाळ पृष्ठभाग तासाभरापेक्षा जास्त वेळ चढावा लागत होता. ...
Independence Day 2020 : डिजिटल इंडियाच्या दिशेने वेगाने वाटचाल करणाऱ्या देशात बर्याच शहरांमध्ये, खेड्यांमध्येही इंटरनेटच्या हाय स्पीडची मोठी गरज आहे. ...