राजापूर : गाव परिसरात मोबाईल नेटवर्क सेवा वारंवार विस्कळीत व खंडीत होत असल्याने ग्राहकांची मोठी गैरसोय होत आहे. सर्वच शाळांनी मोबाईलच्या माध्यमातून ऑनलाईन शिक्षण सूरू केले असतांना मोबाईल सेवा बंद पडल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. ...
नाशिक- अन्न, वस्त्र निवाऱ्या इतकीच इंटरनेट ही मुलभूत गरज बनली आहे. लाॅकडाऊनमध्ये तर त्याचे महत्व अधिक अधोरेखीत झाले आहे. मात्र, इंटरनेटच्या वापराचे दुष्परिणाम देखील समोर आले आहेत. आजार आणि मानवी स्वभावातील बदल तर आहेच परंतु त्यातून मनुष्यबळाच्या उत्प ...
Mumbai Internet News : मुंबईचा विचार करता २० ते २९ या वयोगटातील तरुणांचे इंटरनेट वापरण्याचे प्रमाण ३१ टक्के आहे. त्याखालोखाल २३ टक्के इंटरनेट वापरकर्ते हे ३० ते ३९ या वयाेगटातील आहेत. ...
बिझनेस मॉडेलमुळे ट्रान्समिशनमध्ये आमूलाग्र सुधारणा होऊन वीज वितरणाच्या समस्या दूर होण्यास मदत होईल. तसेच कम्युनिकेशन क्षेत्रासाठी ही व्यवस्था फायदेशीर ठरून ग्राहकांना जलद इंटरनेट सेवेचा फायदा मिळू शकेल, असा दावा करण्यात आला आहे. ...
आपल्याला पोस्ट करणे थांबविण्याची गरज नाही - सुरक्षितपणे कसे पोस्ट करावे हे शिकण्यासाठी फक्त या टिप्स फॉलो करणं गरजेचं आहे social media वर नुसता पोस्ट करून, अपडेट्स देत राहणं हि सवय वरच जणांना असते... तुम्हाला माहितेय का? तुमचा social media account pr ...