‘इंटरनेटचा पॅक संपलाय, पटकन रिचार्ज मारावा लागेल’ अशी औरंगाबादकरांची ओरड आता लवकरच संपणार आहे. कारण महानगरपालिका प्रशासनाने मनावर घेतले, तर येत्या वर्षभरात आपले शहर ‘डिजिटली’ स्मार्ट होणार असून, शहरात एकूण १४० ठिकाणी वाय- फाय सुविधा उपलब्ध होणार आहे. ...
दूरसंचार क्षेत्रात खाजगी कंपन्यांकडून एकीकडे दबदबा निर्माण केला जात असताना दुसरीकडे भारत संचार निगम या कंपनीचा कारभार सुधारत नसल्याची स्थिती आहे. बीएसएनएलच्या या ढिसाळ कारभाराचा न्यायालयीन कामकाजावरही परिणाम झाला आहे. ...
पुढील २४ तास इंटरनेट सेवा देणारे जगभरातील मुख्य सर्व्हर्स बंद राहणार असल्याने या काळात इंटरनेट सेवा बंद राहण्याची शक्यता व्यक्त होत असली तरी भारताला याचा फटका बसणार नाही, असे सरकारचे म्हणणे आहे. ...
जगभरातील इंटरनेट युजर्संसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. कारण, पुढील 48 तास नेटीझन्सना इंटरनेट मिळणार नाही. इंटरनेटचा प्रमुख डोमेन सर्वर पुढील काही ...
परभणी शहरातील बीएसएनएलची इंटरनेटसेवा गुरुवारी तब्बल चार तास ठप्प पडल्याने ग्राहकांना गैरसोयींचा सामना करावा लागला़ मागील काही दिवसांपासून इंटरनेट सेवा विस्कळीत होण्याचे प्रमाण वाढले असून, ग्राहकांना मन:स्ताप सहन करावा लागत आहे़ ...