भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे. Read More
देशातील सर्वात मोठा सेवाउद्योग असूनही परंपरेने रूढ झालेली ‘व्हीआयपी’ संस्कृती मोडीत काढण्याचे रेल्वे प्रशासनाने ठरविले असून त्याचाच एक भाग म्हणून वरिष्ठ अधिकाºयांना केवळ कार्यालयीन कामातच नव्हे तर घरीही सरंजामी राहणीमान सोडण्यास सांगण्यात आले आहे. ...
रेल्वे खात्यामध्ये वर्षांनुवर्षे चालत आलेल्या व्हीआयपी संस्कृतीवर रेल्वेमंत्रालयाने प्रहार केला आहे. रेल्वेमधील अधिकाऱ्यांना आपल्या घरी आणि कार्यालयात मेहनत करण्याचा सल्ला रेल्वे मंत्रालयाने दिला आहे. ...
नांदेड-मुंबई तपोवन एक्स्प्रेसमध्ये जागा मिळवण्यासाठी तलावर फिरवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले आहे. ...
औरंगाबाद, नांदेड-मुंबई तपोवन एक्स्प्रेसमध्ये जागा मिळवण्यासाठी तलावर फिरवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी दोन जणांना ताब्यात ... ...
मुंबई - एलफिन्स्टर रोड येथील रेल्वे ब्रिजवर झालेल्या चेंगराचेंगरीनंतर रेल्वेस्थानकांवरील जिन्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पश्चिम रेल्वेवरील चर्नी रोडस्थानकावरी ... ...
भारतभरातील रेल्वेच्या सुरक्षिततेचा अनेक अंगांनी विचार करून उपाय सुचविण्यासाठी माझ्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने अहवाल सादर करून पाच वर्षे उलटली आहेत. गेल्या पाच वर्षांत वेळोवेळी झालेल्या रेल्वे अपघात वा दुर्घटनांच्या बातम्या वा विश्लेषणात्मक भाष ...
येत्या डिसेंबर महिन्यात दिघा स्थानकाच्या कामाच्या निविदा काढण्याचे काम पूर्ण होऊन जानेवारी महिन्यात प्रत्यक्षात कामास सुरु वात होणार असल्याची माहिती खासदार राजन विचारे यांना प्रोजेक्ट डायरेक्टर एस.एस. खुराना यांनी मंगळवारी दिली. ...