भारतीय वायू सेना ही भारताच्या सैन्यदलातील हवाई पथक दल आहे. भारतीय वायू सेना ही जगातील चौथ्या क्रमांकाची शक्तिशाली वायू सेना आहे. याची स्थापन 8 ऑक्टोबर 1932 साली झाली असून सध्या भारताकडे आधुनिक एअरक्राफ्ट आहेत. भारताची हवाई सुरक्षेवर लक्ष्य ठेवण्याचं आणि अवकाशातून होणाऱ्या कारवाईंना भेदण्याचं प्रमुख काम भारतीय वायू सेनेचं आहे. Read More
१९७१ च्या युद्धानंतर भारतीय हवाई दलाच्या विमानांनी गेल्या पाच दशकानंतर पहिल्यांदा बॉम्ब हल्ले केले. सुखोई पाठोपाठ भारतीय हवाई दलातील प्रमुख स्ट्राईक विमानांपैकी एक असलेल्या मिराज २००० विमाने ही शत्रुच्या रडार पासून दुर राहत लक्ष्याचा अचूक वेध घेण्य ...
भारतीय वायु सेनेने पाकिस्तानच्या हद्दीत जवळपास ८० किलोमीटर आत जाऊन पुन्हा एकदा सर्जीकल स्ट्राईक केली आहे. मंगळवारी पहाटे साडेतीन वाजता १२ मिराज २००० विमानांनी बालाकोट येथील जैश ए मोहमद च्या तळावर हजार किलोचे बॉम्ब टाकत जवळपास ३०० दहशतवाद्यांना ठार क ...
हवाई दलाने मध्यरात्री केलेली कारवाई अतिशय यशस्वी ठरली. हवाई दलाच्या या कामगिरीचे देशभरातून कौतुक होत असून निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांनीही भारताच्या या मोहिमेचे स्वागत केले आहे. ...