१९६२ मध्ये भारत आणि चीन दरम्यान झालेलं युद्ध कोणीही विसरू शकत नाही. त्यावेळी भारत नुकताच स्वतंत्र झाला होता आणि आर्थिक आव्हानांशी झुंजत होता. अशा कठीण प्रसंगी बिहारच्या दरभंगा राजघराण्यानं देशाला मोठी आर्थिक मदत केली होती. या राजघराण्याच्या महाराणीने ...
मुस्तफिजुर रहमानला आयपीएलमधून बाहेर काढल्यापासून भारत आणि बांगलादेश क्रिकेट बोर्डातील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. या वादाचे पडसाद आता थेट मैदानाबाहेरही उमटू लागले आहेत. ...
जगातील सर्वात मोठ्या तेल साठ्यांपैकी एक असलेल्या वेनेझुएलामध्ये सध्या ऐतिहासिक राजकीय भूकंप झाला आहे. अमेरिकन सैन्याने राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना अटक केल्यानंतर, आता डेल्सी रॉड्रिग्ज यांनी वेनेझुएलाच्या अंतरिम राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली ...