भारत पाकिस्तानच्या सैन्य तळांवर हल्ला करतोय परंतु ते आपल्याशी लढू शकत नाही म्हणून नागरी वस्तीवर हल्ला करत आहे असा आरोप जम्मू काश्मीरचे भाजपा आमदार अरविंद गुप्ता यांनी केला. ...
पाकिस्तानी लष्कराने भारताविरुद्ध कारवाई सुरू करण्याची घोषणा केली आहे. यापूर्वी, पाकिस्तानी लष्कराने दावा केला होता की भारताने त्यांच्या तीन हवाई तळांवर क्षेपणास्त्रे डागली होती, यामध्ये रावळपिंडी, चकवाल आणि झांग येथील हवाई तळांना लक्ष्य करण्यात आले ह ...
India Pakistan Tensions: ऑपरेशन सिंदूरनंतर चवताळलेल्या पाकिस्तानने आज पुन्हा एकदा भारतातील सीमेलगतच्या विविध शहरांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. उत्तरेतील बारामुल्लापासून दक्षिणेला भूजपर्यंत जवळपास २६ ठिकाणी पाकिस्तानकडून ड्रोन हल्ले करण्यात आले. म ...
India Pakistan Tension: भारतीय सैन्यदलांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, पाकिस्तानने काल भारतातील अनेक भागांना लक्ष्य करून सुमारे ३०० ते ४०० ड्रोन सोडले होते. मात्र भारताच्या सुरक् ...