पंतप्रधान जन-धन योजनेंतर्गत गेल्या ३ वर्षांत ३० कोटी कुटुंबांनी जन-धन खाती उघडली असून, गरिबांनी या खात्यांत तब्बल ६५ हजार कोटी रुपये जमा केले आहेत, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. ...
भारतीय लष्कराच्या महाराष्ट्रातील पुलगाव येथील केंद्रीय दारूगोळा भांडारातून (सीएडी) दारूगोळा घेऊन पंजाबमधील पठाणकोट येथे निघालेल्या एका विशेष रेल्वेगाडीतून ‘स्मोक बॉम्ब’ (व्हाइट फॉस्फरस) भरलेला एक खोका गहाळ झाल्याचे उघड झाल्याने खळबळ उडाली आहे. ...
भारत, चीन व भूतान यांच्या सीमा जेथे मिळतात त्या डोकलाम पठारावरून भारत व चीन यांच्यात गेले दोन महिने सुरू असलेला लष्करी तिढा राजनैतिक वाटाघाटींतून सुटण्याचा मार्ग मोकळा झाला असून, त्यानुसार भारताने त्या ठिकाणाहून ...
प्रत्येक लढतीत काही नवे शिकण्याच्या वृत्तीमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्थान कायम राखण्यास मदत मिळाली, असे भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने म्हटले आहे. ...
केंद्र सरकारच्या पेन्शन योजनेसाठी 2 मे 2017 पर्यंत 51.33 लाख लोकांनी नोंदणी केल्याचे स्पष्ट झाले आहे. तर स्वच्छ भारत योजनेसाठी यावर्षी 7856 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. ...