भारत-श्रीलंका सामने आता क्रिकेटरसिकांसाठी कंटाळवाणे ठरत आहेत. २०१५ च्या गॉल कसोटीपासून उभय संघांतील चुरस कमी कमी व्हायला लागली. सध्या तर लंकेचे खेळाडू नांगी टाकतानाच दिसत आहेत. कसोटी सामन्यात दोन संघ परस्परांपुढे असतील तर कुठलाही एक संघ बाजी मारणार, ...
नवी दिल्ली : इंटरनेट सेवा देताना काही अॅप्स, वेबसाइट्स आणि सेवांची गळचेपी करणे आणि काहींना ‘फास्ट लेन’ उपलब्ध करून देणे, असे प्रकार सेवादाता कंपन्यांना करता येणार नाहीत, असे निर्देश भारतीय दूरसंचार नियामकीय प्राधिकरणाने (ट्राय) दिले आहेत.ट्रायने इं ...
दिवाळखोरीत निघालेल्या कंपन्यांना लिलावात योग्य बोली न मिळाल्यास कर्जाचे रूपांतर समभागात करण्याची परवानगी बँकांना दिली जाऊ शकते. तसेच दिवाळखोरी कायद्यानुसार लिलाव प्रक्रिया २७0 दिवसांत पूर्ण करण्याचे बंधन असले तरी... ...
इंडियन ऑईल कंपनी, भारत पेट्रोलियम कंपनी आणि हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनी या तीन तेलकंपन्यांनी 2016-17 या वर्षभरामध्ये 8,94,040 कोटी रुपयांची उलाढाल केली आहे. तर कर वजा करुन या कंपन्यांनी एकत्रित 33,354 कोटी रुपयांचा नफा मिळवला आहे. ...
विश्वास बसणार नाही, पण ही वस्तुस्थिती आहे. पंतप्रधान आवास योजनेखाली महाराष्ट्राने चालू आर्थिक वर्षातील २७ नोव्हेंबरपर्यंत केवळ ६ घरे बांधल्याची माहिती ‘लोकमत’च्या हाती लागली आहे. ...
खर्डा (ता़ जामखेड) येथील नितीन आगे खून खटल्यातील सर्व आरोपी निर्दोष सुटल्याने याबाबतची वस्तुस्थिती समजून घेऊन हा खटला उच्च अथवा सर्वोच्च न्यायालयात लढविण्याची राज्य शासनाची तयारी असल्याचे ...