मुंबईत सी-प्लेन सुरू करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय हा मुंबईतील वाहतूककोंडी सोडविण्याच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वपूर्ण पाऊल मानावे लागेल. या निर्णयाने मुंबईतील वाहतुकीवर पडणारा ताण काही प्रमाणात का होईना, सुरळीत होण्यास हातभार लागणार आहे़ ...
भारतीय जनता पार्टीला सत्तेवरून हटविण्यासाठी काँग्रेस आणि अन्य धर्मनिरपेक्ष पक्षांसोबत राजकीय समझोता करायचा की नाही, याविषयी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिट ब्युरोमध्ये एकमत होऊ शकले नाही. ...
दिग्गज पिस्तूल नेमबाज जीतू राय आणि हीना सिद्धू यांनी जपानमध्ये शानदार कामगिरी केली. वाको सिटी येथे सुरू असलेल्या १० व्या आशियाई स्पर्धेत त्यांनी १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात भारताला कांस्यपदक मिळवून दिले. ...
सध्याचा काळ मोठा विचित्र आहे जेथे संवेदना नावाची गोष्ट कुठेही दिसत नाही. गप्पा फार मोठ्या मारल्या जातात. हजारो, लाखो कोटी रुपयांचे आकडे सांगितले जातात. विकासाची गंगा गावोगाव नेण्याची आश्वासने दिली जात आहेत. भारताला विश्वगुरू करण्याच्या वल्गना केल्या ...
नव्याने उद्योग सुरू करण्याच्या शर्यतीत देशातील द्वितीय श्रेणी शहरांनी बाजी मारली आहे. वार्षिक ३५ टक्के वाढीसह या शहरांनी महानगरांना मागे टाकले आहे. ...
रोख्यांसंबंधी तक्रारींचा निपटारा रोखे तदर्थ लवादात (सॅट) होतो. या लवादातील प्रकरणांची अत्यंत क्लिष्ट अशी माहिती आता एकत्र उपलब्ध झाली आहे. त्यासाठी नॅशनल स्टॉक एक्स्चेंजने (एनएसई) विशेष ई-बुक सादर केले आहे. ...
प्रत्येक व्यापा-याने अचूक खरेदी विव्रष्ठीची माहिती देणे आवश्यक आहे. कर वाचविण्याच्या किंवा उलाढाल लपवून दोन पैसे कमविण्याच्या नादात अनेक व्यवहार केले जातात, परंतु आजच्या या माहिती तंत्रज्ञानाच्या जगात १ शासकीय विभाग एकमेकास करदात्याविषयी माहितीची देव ...
काही लोक आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत आहेत. नव्या पिढीतील कलाकारांत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप प्रख्यात अभिनेते प्रकाश राज यांनी केला. ...