‘आपल्या जीवनात फरक पडू शकतो’, अशी आशा सर्वसामान्यांच्या मनात जागविण्यात नरेंद्र मोदी व त्यांचा भाजपा २०१४ च्या निवडणुकीत यशस्वी झाला. आता मोदी सरकारला चार वर्षे पुरी होत आली आहेत आणि पुढील वर्षी पुन्हा निवडणुका होत आहेत. मात्र सर्वसामान्य मतदारांच्या ...
अॅट्रॉसिटी कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर हा कायदा सौम्य झाल्याचे सांगत, देशभरातील अनेक दलित संघटना सोमवारी रस्त्यावर उतरल्या. त्यांनी पुकारलेल्या ‘भारत बंद’ला अनेक ठिकाणी हिंसक वळण लागले. ...
भारत देशामध्ये दरवर्षी सुमारे सत्तर लाख लोक कर्करोगसारख्या गंभीर आजाराने मृत्युमुखी पडत असल्याचे विदारक चित्र आहे. कर्करोग हा तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाबरोबरच प्रदूषित आहारामुळेही होतो हे लक्षात घेतले पाहिजे. ...
सीमेवरील सैन्याला व जनतेला पायाभूत सुविधा देण्यात भारताला पूर्ण यश आले नसल्याचा फायदा घेत, ईशान्येकडील अरुणाचल प्रदेशात चीन भारताच्या दूरसंचार यंत्रणेला आव्हान दिले आहे. ...
देशातील रेल्वे मार्गांचे १०० टक्के विद्युतीकरण करण्याच्या रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या योजनेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रेक लावला आहे. पंतप्रधान कार्यालयात रेल्वे मंत्रालयाच्या कामाचा आढावा घेण्यात आला, तेव्हा मोदी यांनी सध्याचे जाळे मोडीत क ...