आयर्लंडविरूध्दचे दोन्ही टी-२० सामने विक्रमी फरकाने जिंकल्यानंतर इंग्लंडच्या आव्हानाला सज्ज असलेल्या भारतीय संघातील बरेच खेळाडू मौज-मस्तीच्या मुडमध्ये दिसत आहेत. ...
भारताने आयर्लंडवर १४३ धावांच्या फरकाने विजय मिळवला. भारताने आतापर्यंत कोणत्याही प्रतिस्पर्धी संघाविरोधात टी २० क्रिकेट सामन्यात धावांच्या फरकाने मिळवलेला हा सर्वात मोठा विजय ठरला आहे. मात्र या विक्रमाच्या यादीत भारत संयुक्त दुसऱ्या स्थानावर आहे. ...
पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्यात सातत्याने येणारे अपयश भारतीय हॉकी संघाला पुन्हा महागात पडले. चॅम्पियन्स चषक स्पर्धेच्या अंतिम लढतीत भारताने पुन्हा अपयशाचा पाढा गिरवला. कॉर्नर पाठोपाठ पेनल्टी शूटआऊट मध्येही भारतीय खेळाडू गोल करण्यात अपयशी ठरले. त्यामुळे ...