भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये तीन सामन्यांची मालिका खेळवण्यात आली होती. या मालिकेत भारताने दमदार कामगिरी केली होती. रुपिंदरने या तीन सामन्यांमध्ये चार गोल केले होते. ...
मी विदेश दौऱ्यावर जाताना केवळ क्रिकेटबाबत रणनीती तयार करीत नाही तर त्या देशातील विविध स्थळांना भेट देण्याची इच्छाही असते, असे मत भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने व्यक्त केले. ...
चंद्रशेखर आझाद यांच्या बलिदानानंतर काही वर्षांना भारताला स्वातंत्र्य मिळाले. पण जीवनाच्या अखेरपर्यंत ब्रिटिशांच्या हाती न लागलेल्या आझाद यांच्या दोन इच्छा मात्र अपूर्णच राहिल्या. ...
भारताची महिला क्रिकेटपटू स्मृती मंधानाने टी-20 सामन्यात इंग्लंडमध्ये तुफान फटकेबाजी केली. येथे सुरू असलेल्या महिलांच्या क्रिकेट सुपर लीगमध्ये पदार्पण करताना 20 चेंडूंत 48 धावा चोपून काढल्या. ...