भारताने 1932 साली इंग्लंडचा पहिला दौरा केला होता. पण भारताला इंग्लंडमध्ये 1971 साली पहिल्यांदा कसोटी मालिका जिंकता आली होती. अजित वाडेकर यांच्या नेतृत्त्वाखाली भारताने 1971 साली 1-0 अशी कसोटी मालिका जिंकली होती. ...
कारगिल, द्रास आणि बटालिक या विभागात लढल्या गेलेल्या या युद्धात भारतीय लष्कराने ऑपरेशन विजय मोहीम राबून शत्रूला सळो की पळो करून सोडले होते. या युद्धात भारताकडून अजेक जवानांनी पराक्रमांची शर्थ केली. ...
Asia Cup 2018च्या क्रिकेट स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी आमनेसामने येणार आहेत. मात्र, या लढतीत थकलेला भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. ...
रशियाच्या संरक्षण उद्योगाशी व्यवसाय करणाऱ्या देशांवर शिक्षा म्हणून लादलेल्या कठोर निर्बंधांतून भारतासारख्या देशाला दूर करण्याचा प्रस्ताव अमेरिकन काँग्रेस समितीने मांडला ...