Asia Cup 2018: भारत आणि पाकिस्तान या दोन देशांतील क्रिकेट संघ बऱ्याच कालावधीनंतर आशिया चषकामध्ये समोरासमोर येणार होते. पण आता हा सामना 19 सप्टेंबरला खेळवता येऊ नये, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या गोष्टीला कारण ठरते आहे ते आशिया चषक स्पर्धेचे वेळापत ...
अँटिग्वाने आपल्या देशात गुंतवणूक वाढावी यासाठी सिटीझनशिप बाय इन्व्हेस्टमेंट प्रोग्राम अशी योजना सुरु केली आहे. अँटिग्वाला मदत करा, गुंतवणूक करा आणि दुहेरी नागरिकत्व मिळवा अशी ती योजना आहे. ...
Kargil vijay diwas : देशभरात आज कारगिल विजय दिवस साजरा करण्यात येत आहे. भारतमातेच्या वीरपुत्रांनी पाकिस्तानला पळवून लावत कारगिलमध्ये तिरंगा फडकवला. या युद्धात शहीद झालेल्या जवानांचे स्मरण करण्याचा आजचा दिवस आहे. ...