मासेमारीत देशात वेसावे कोळीवाड्याचा दुसरा क्रमांक लागतो. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात अंधेरी पश्चिम रेल्वे स्थानकापासून 7 किमी अंतरावर असलेल्या वेसावे कोळीवाड्याला खूप महत्व आहे. कारण, 150 वर्षे देशावर राज्य करणाऱ्या ब्रिटिशांच्या विरोधात देशवासियांनी ...
प्राचीन काळी सोन्याचा धूर निघणारी समृद्ध भारतभूमी पारतंत्र्यात गेली आणि त्यानंतर तब्बल दोन शतके या देशाला साप आणि गारुड्यांचा देश म्हणून हिणवले गेले. त्याच भारताने स्वातंत्र्यानंतर आपले गतवैभव पुन्हा प्राप्त करण्यासाठी विविध क्षेत्रांत लक्षणीय कामगिर ...
भाजराचा 72 वा स्वातंत्र्य दिन आज देशभरात उत्साहात साजरा होत आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्तव विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. राजधानी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजवंदनाचा मुख्य कार्यक्रम आयोजित होणार आहे. ...
१५ आॅगस्ट, अत्यंत अभिमानाचा दिवस. किती आठवणी त्यामागे. लहानवयात स्वातंत्र्य शब्दाचा अर्थपण डोक्यावरून जायचा. पण त्याबद्दल चाललेल्या चर्चा, आवेश मोठ्या मुलांची छाती फुगवून तावातावात बोलणं हे सारं आजूबाजूला घडत असताना, बघत असताना मनात काहीतरी खळबळ असाय ...
सांगली : स्वातंत्र्यासाठी आणि स्वातंत्र्यानंतरही देशसेवेसाठी जिल्ह्यातील भूमिपुत्रांचे मोलाचे योगदान आहे. गेल्या ७० वर्षांत जिल्ह्यातील १८६ जवानांनी भारताच्या रक्षणासाठी प्राणाचे बलिदान दिले आहे. आजही लष्कर, नौसेना, वायुसेना या तीनही दलात जिल्ह्यातील ...
स्वातंत्र्याची उर्मी बाळगून धगधगते पर्व नोंदविणाऱ्या क्रांतिकारकांची भूमी असलेल्या सांगली जिल्ह्यात पहिला स्वातंत्र्य दिन हा अत्यंत मंतरलेला, भारावलेला होता. सांगली, मिरज, तासगाव याठिकाणी झेंडावंदनासह मिरवणुका, खाऊ वाटप अशाप्रकारच्या ...