प्रबळ राजकीय इच्छाशक्ती नसल्याने अनेक निवडणूक सुधारणा दीर्घकाळापासून प्रलंबित आहेत, असे प्रतिपादन माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरेशी यांनी केले आहे. ...
देशात ८२ टक्के शेतकऱ्यांचे क्षेत्र २ हेक्टरपेक्षा कमी आहे. त्यातील ६० टक्के शेतीला खात्रीचे पाणी नाही. त्यामुळे केवळ शेतीचा व्यवसाय करणे संपूर्ण कुटुंबासाठी योग्य नाही. ...
वित्तमंत्री पीयूष गोयल यांनी आज सादर केलेल्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये लोकसभेची निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून घोषणांचा पाऊस पाडला. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे. ...
देशाचा यंदाचा बेरोजगारीचा दर हा गेल्या 45 वर्षांत सर्वाधिक असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाच्या अहवालातून (NSSO’s) यासंबंधी माहिती देण्यात आली आहे. ...
देशात अडीच ते तीन हजार वाघ असून, व्याघ्र प्रकल्पाबाहेर ३० ते ३५ टक्के वाघ आहेत. यातून मानव-वन्यजीव संघर्ष, शिकारी, अवयवांची तस्करी, व्याघ्रांचा संचार मार्ग आदी समस्यांविषयी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने (एनटीसीए) चिंता व्यक्त केली आहे. ...