भारतीय हवाई दलाने बालाकोट येथील जैश ए मोहम्मदच्या तळावर केलेल्या एअरस्ट्राइकमध्ये ठार झालेल्या दहशतवाद्यांचा नेमका आकडा समोर आल्याचा दावा करण्यात आला आहे. ...
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ) च्या स्थापनेला १० मार्च रोजी ५० वर्षे पूर्ण झाली़ त्यानिमित्ताने दिल्लीमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सुवर्ण महोत्सवी वर्षा निमित्ताने सीआयएसएफच्या पश्चिम विभागाचे महानिरीक्षक संजय खंदारे यांच ...
गेल्या काही निवडणुकांपासून इव्हीएमच्या विश्वासार्हतेवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने इव्हीएमबाबत काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. ...
नवी दिल्लीत आज भारतीय परराष्ट्र खात्याकडून पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत परराष्ट्र खात्याने पाकिस्तान सरकारला लक्ष्य करत पाकिस्तानची कानउघडणी केली. ...