पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने भारतीयांनो पाकिस्तानचे कांदे आणि टॉमेटो खाता, मग क्रिकेटचा सामना खेळायका का नकार देता असा सवाल उपस्थित करत अकलेचे तारे तोडेले होते. ...
मोक्याच्या क्षणी चांगली कामगिरी करण्यात येत असलेले अपयश ही भारताची कमकुवत बाजू आहे. भारताने ऑस्ट्रेलियात तिरंगी मालिकेची अंतिम फेरी गाठली. त्याआधी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्ध प्रत्येकी एक सामना जिंकलाही, मात्र अंतिम सामना भारताने गमावला. ...
USCIRF reports : आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्यासंबंधी अमेरिकी आयोगाने आपला अहवाल प्रसिद्ध केला असून, त्यात भारताचा समावेश चिंतनीय स्थिती असलेल्या देशांच्या यादीत केला आहे. ...