पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे बदला घेतला होता. या कारवाईत भारताने पाकिस्तानातील ९ दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला केला. यात शंभराहून अधिक दहशतवादी मारले गेले होते... ...
ट्रम्प-मुनीर आणखी काही काळानंतर पडद्याआड जातील; पण पाकिस्तानची मनोवृत्ती मात्र कायमस्वरूपी राहणार असल्याचे लक्षात ठेवूनच, भारताने पुढील पावले उचलली पाहिजेत. ...
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाविरुद्ध भारत, चीन आणि रशिया एकत्र आले आहेत. गलवान व्हॅली घटनेनंतर भारत-चीन संबंधांमधील कटुता आता कमी होताना दिसत आहे. लवकरच दोन्ही देशांमध्ये थेट विमान सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. ...
खरे तर, पाकिस्तानकडे असलेल्या सर्व एफ-१६ लढाऊ विमानांची संपूर्ण माहिती अमेरिकेकडे आहे. अमेरिकन पथक त्यावर २४ तास लक्ष ठेवून असते. पाकिस्तानकडे सध्या सुमारे ७५ एफ-१६ लढाऊ विमाने आहेत... ...