India vs Pakistan War: पाकिस्तानला धक्का देण्यासाठी भारताने सिंधू जलकरार निलंबित केला असला तरी आपल्याकडे तेवढे पाणी रोखण्याची ताकद आहे का? हा मोठा प्रश्न आहे. एवढेच नाही तर पाकिस्तानला याचा काय आणि किती खोलवर फटका पडू शकतो, असाही प्रश्न उपस्थित होत आ ...
Pahalgam Terror Attack: जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर देशभरातील नागरिकांसह जगभरातून संताप व्यक्त होत आहे. मात्र न्यूयॉर्क टाइम्स हे अमेरिकेतील प्रतिष्ठित वृत्तपत्र या हल्ल्याबाबत दिले ...
लश्कर ए तोयबाचा सैफुल्लाह पाकिस्तानी सैन्याच्या कॅम्पमध्ये पोहचला होता. बहावलपूर येथील हेडक्वार्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याच्या कर्नलने सैफुल्लाहचं स्वागत केले. ...
सिंधू जलवाटप करार स्थगित करण्याची उपाययोजना वगळल्यास, इतर सर्व उपाययोजना सांकेतिक आहेत. जलवाटप करार स्थगित करणेदेखील बोलण्याएवढे प्रत्यक्षात आणणे सोपे नाही. ...