लडाखच्या LACवर भारत आणि चीनमध्ये चकमक झाली असून, त्यात भारताचे २० जवान शहीद झाले, तर पाकिस्तानच्या ४३ सैनिकांना भारतीय लष्करानं ठार केलं. त्यानंतर चीननं सीमेवर अतिक्रमण सुरूच ठेवलं असून, भारतही चीनला चोख प्रत्युत्तर देत आहे. Read More
लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील चीनसोबतच्या तणावादरम्यान भारत आणि जपानमध्ये असा एक करार करण्यात आला आहे ज्यामुळे विस्तारवादी चीनची पळता भुई थोडी अशी अवस्था होण्याची शक्यता आहे. ...
भारताला घेरण्यासाठी चीनने नवे खतरनाक कारस्थान आखले आहे. जम्मू काश्मीर आणि लडाखमध्ये भारताची कोंडी करण्यासाठी चीनने पाकिस्तानकडे आपला मोर्चा वळवला आहे. ...
india china faceoff : चीनच्या सैनिकांनी सीमेलगत मोठ्या प्रमाणावर युद्धसराव सुरु केला असून रणगाड्यांसह 100 लष्करी वाहनांमधून जवळपास 1000 सैनिकांनी तळ ठोकला आहे. याचा व्हिडीओच चीनने जारी केला आहे. ...
India china faceoff: एकीकडे चीनचे सैन्य भारतीय जवानांन उकसविण्याचा प्रयत्न करत आहे, तर दुसरीकडे चीनची सरकारी यंत्रणाही देशासह जगभरात अफवा पसरविण्याचे काम करत आहे. ...
India China Faceoff भारताने लडाख आणि त्या परिसरात लढण्यासाठी त्या वातावरणाची पुरेपूर माहिती असलेले धाडसी तिबेटी वीर तयार केले होते. हीच भारताची सिक्रेट फोर्स भारतीय जवानांच्या खांद्याला खांदा लावून चीनविरोधात लढा देत आहे. भारताने या सिक्रेट फोर्सबाबत ...
india china faceoff : , २९ आणि ३० ऑगस्ट रोजी पँगाँग सरोवराच्या दक्षिण किनाऱ्याजवळ असलेल्या मोक्याच्या ठिकाणी झालेल्या झटापटीत भारताच्या स्पेशल फ्रंटियर फोर्सने चिनी सैन्याला सळो की पळो करून सोडले. ...