लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत-चीन तणाव

भारत-चीन तणाव, मराठी बातम्या

India china faceoff, Latest Marathi News

लडाखच्या LACवर भारत आणि चीनमध्ये चकमक झाली असून, त्यात भारताचे २० जवान शहीद झाले, तर पाकिस्तानच्या ४३ सैनिकांना भारतीय लष्करानं ठार केलं. त्यानंतर चीननं सीमेवर अतिक्रमण सुरूच ठेवलं असून, भारतही चीनला चोख प्रत्युत्तर देत आहे. 
Read More
मोदी सरकारच्या डिजिटल स्ट्राइकचा परिणाम; चीनचा हिस्सा २९ टक्क्यांनी घटला - Marathi News | market share of chinese app shrink 29 percent after india china border tension | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोदी सरकारच्या डिजिटल स्ट्राइकचा परिणाम; चीनचा हिस्सा २९ टक्क्यांनी घटला

भारत आणि चीन सीमेवरील तणावाच्या (India china border tension) पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने केलेल्या डिजिटल स्ट्राइकचा परिणाम आता मोठ्या प्रमाणात दिसू लागला आहे. अॅप मार्केटमधील चीनचा दबदबा कमी झाला असून, भारतीय अॅपचा बोलबाला वाढला असल् ...

सार्वभौमत्वाशी कुठलीही तडजोड होणार नाही, याची काळजी घेण्याचे भान देशाच्या नेतृत्वाला राखावेच लागेल! - Marathi News | The country's leadership must be aware that there will be no compromise with sovereignty! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सार्वभौमत्वाशी कुठलीही तडजोड होणार नाही, याची काळजी घेण्याचे भान देशाच्या नेतृत्वाला राखावेच लागेल!

india-china row : चिनी सैन्याच्या माघारीच्या वेगामुळे तर भारतीय सैन्यही आश्चर्यचकित झाले, एवढ्या वेगाने तब्बल २०० चिनी रणगाडे माघारी गेले. ...

माघार घेणे शरणागती पत्करण्यासारखे, पंतप्रधान मोदींमुळे जवानांचे मनोबल ढासळले; काँग्रेसची टीका - Marathi News | congress leader ak antony criticized modi government over india china border dispute | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माघार घेणे शरणागती पत्करण्यासारखे, पंतप्रधान मोदींमुळे जवानांचे मनोबल ढासळले; काँग्रेसची टीका

भारत आणि चीनमध्ये सीमेवरून झालेल्या समेटानंतर काँग्रेस नेते आणि माजी संरक्षण मंत्री एके अँटनी (ak antony) यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीका केली. मोदी सरकारचे राष्ट्रीय सुरक्षेकडे लक्ष नसल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. ...

भारताची जमीन कोणी चीनला दिली, हे राहुल गांधींनी आजोबांना विचारावं; भाजपचा पलटवार - Marathi News | bjp counterattack on rahul gandhi on india china border dispute | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताची जमीन कोणी चीनला दिली, हे राहुल गांधींनी आजोबांना विचारावं; भाजपचा पलटवार

भारत-चीनमध्ये सीमेवरून झालेल्या समेटावर राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर मोठा आरोप केला आहे. यानंतर भाजपच्या अनेक नेत्यांनी राहुल गांधींवर (Rahul Gandhi) पलटवार केला आहे. ...

“पंतप्रधान नरेंद्र मोदी डरपोक, चीनसमोर झुकले; भारताच्या पवित्र जमिनीचा काही भाग ड्रॅगनच्या ताब्यात” - Marathi News | India China Faceoff: “PM Narendra Modi is a coward, Says Congress Rahul Gandhi | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“पंतप्रधान नरेंद्र मोदी डरपोक, चीनसमोर झुकले; भारताच्या पवित्र जमिनीचा काही भाग ड्रॅगनच्या ताब्यात”

Congress Rahul Gandhi Target Defence Minister & PM Narendra Modi over India China Disputes: भारताच्या पंतप्रधानांनी देशाच्या पवित्र जमिनीचा तुकडा चीनला सोपवला आहे. चीनसमोर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुडघे टेकले आहेत ...

सरकार जवानांच्या बलिदानाचा अपमान का करतंय?: राहुल गांधी - Marathi News | rahul gandhi asked why is govt insulting the sacrifice of our jawans | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरकार जवानांच्या बलिदानाचा अपमान का करतंय?: राहुल गांधी

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी राज्यसभेत भारत-चीन सीमेवरून समेट झाल्याची माहिती दिल्यानंतर लगेचच राहुल गांधी (rahul gandhi) यांनी ट्विट करत केंद्र सरकारवर टीका केली आहे. ...

गलवात खोऱ्यात झालेल्या झटापटीत चीनचे ४५ सैनिक मारले गेले; रशियातून दावा - Marathi News | russian news agency claims that china lost 45 soldiers during galwan valley clashes with india | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गलवात खोऱ्यात झालेल्या झटापटीत चीनचे ४५ सैनिक मारले गेले; रशियातून दावा

गतवर्षी १५ जून २०२० रोजी भारत आणि चिनी सैनिकांमध्ये झालेल्या झटापटीत भारताचे २० जवान शहीद झाले होते. चीनकडून मात्र त्यांच्या सैनिकांबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नव्हती. भारत-चीन सीमेवरून तोडगा निघाल्यानंतर आता रशियाच्या एका वृत्तसंस्थेने या ...

मोठी बातमी! भारत आणि चीनमध्ये सीमेवरून समेट; राजनाथ सिंह यांची राज्यसभेत घोषणा - Marathi News | rajnath singh statement in rajya sabha on india china lac dispute | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी! भारत आणि चीनमध्ये सीमेवरून समेट; राजनाथ सिंह यांची राज्यसभेत घोषणा

भारत आणि चीन सीमेवरील सद्यस्थितीबाबत राज्यसभेत सरकारने निवेदन द्यावे, अशी मागणी केली गेली होती. त्यानुसार संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (rajnath singh) यांनी भारत आणि चीन सीमेवर तोडगा निघाला असून, दोन्ही देशांचे सैन्य मागे घेण्यास सुरुवात झाली आहे, अशी ...