अर्णव गोस्वामी आणि पार्थ दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअॅप चॅट व्हायरल झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. यासंदर्भातील वादात आता पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी उडी घेतली असून, मोदी सरकारवर टीका केली आहे. ...
गेली 24 तास या पोलसंदर्भात सोशल मीडियावर जबरदस्त चर्चा सुरू होती. या पोलच्या अखेरच्या क्षणी बुधवारी कोहली आणि इम्रान खान यांच्यात जबरदस्त चुरस बघायला मिळाली. ...
लाहोरच्या मीनार-ए-पाकिस्तान मैदानात जमलेल्या गर्दीला संबोधित करण्यासाठी पीडीएमचे अध्यक्ष मौलाना फजलुर रहमान, 'पीएमएल-एल'च्या उपाध्यक्ष मरयम नवाज आणि पीपीपीचे अध्यक्ष बिलावान भुट्टो जरदारी देखील उपस्थित आहेत. ...