मंदीच्या विळख्यात सापडलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेला नवसंजीवनी देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारकडून गेल्या काही दिवसांपासून ‘बूस्टर डोस’ देण्याचा प्रयत्न सुरु आहे. ...
मागील तीन वर्षांत प्रधानमंत्री आवास योजनेत जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी ५१८३ मंजूर घरकुलांपैकी ८३८ घरकुलांचे काम रखडलेलेच आहे. तर रमाई योजनेत हे प्रमाण जास्त असून यात ५७६६ पैकी ३0८३ घरकुलांचे काम ठप्प आहे. ...
नगर शहरासह जिल्ह््यातील गृहनिर्मितीची प्रक्रिया स्थिरावली आहे. मोठ्या किमतीच्या प्रकल्पांना सध्या थंड प्रतिसाद आहे. शासनाचे अनुदान घेऊन परवडणाºया घरांना ग्राहकांनी अधिक पसंती दिली आहे. ...
परिसरातील पांडवनगरीसह विविध निवासी सोसायट्यांमधील ज्या घरमालकांनी त्यांची घरं भाडेकराराने दिली आहेत. परंतु त्याची माहिती अद्यापही पोलीस ठाण्यात दिलेली नाही. ...
रमाई आवास घरकुल योजनेंतर्गत महानगरपालिका वगळता जिल्ह्यातील नागरी भागात जून महिन्याच्या अखेरपर्यंत २९ कोटी ३० लाख ९७ हजार रुपयांचा खर्च झाला असून ८७८ घरकुले बांधून उभी टाकली आहेत. ...
पावसामुळे शहरात धोकादायक वाडे पडण्याचे प्रमाण वाढत असून, जवळपास वीस वाडे पडल्यानंतर महापालिका कृतिशील झाली असून, त्यामुळेच शनिवारी (दि.२४) अशोकस्तंभ येथील लक्ष्मी भवन या वाड्याची धोकादायक भिंत पोलीस बंदोबस्तात हटविण्यात आली. ...