होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही म्हटले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावं आहेत. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो. Read More
जिल्ह्यात विविध गाव आणि शहरात २ हजार १४५ ठिकाणी सार्वजनिक होळी तर १ हजार ५८५ ठिकाणी खासगी होळी दहन करण्यात आल्याची नोंद पोलीस प्रशासनाने घेतली आहे. तर जिल्ह्यातील १९ पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली य ...
गावाने रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे लावून शंभर कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण केले. तर दुसरीकडे जुन्या वृक्षांची कत्तल करून ते होळीत स्वाहा केले जात आहेत. यंदा होळीला जिल्ह्यात १३८७ सार्वजनिक व तर १४२१ ठिकाणी खासगी होळ्या जाळण्यात आल्या.यातील २ ...
मेळघाटातील होळीला गावनियोजनाची परंपरा आहे. गावकऱ्यांच्या सोयीनुसार गावप्रमुखाच्या निर्णयावर वेगवेगळ्या दिवसाला, वेगवेगळ्या गावांत होळी पेटविली जाते. गावपातळीवर होळीचा दिवस निश्चित करताना वार, दिवस, बाजार आणि लगतच्या परिसरातील मेघनाथ यात्रेचा विचार के ...
रंगाच्या वापरामुळे त्वचेला पोहचणारी हानी, डोळ्यांना होणारी इजा, शरीरावरील जखमांवर होणारा परिणाम असे अनेक दुष्परिणाम आहेत. मात्र नैसर्गिक रंगांचा वापर केला तर संभाव्य हानींवर मात करून रंगोत्सवाचा आनंद अधिक वाढविता येणार आहे. ...
हर फिक्र को मै.. धुवे में उडाता चला गया.. बरबादियोंका जश्न मनाता चला गया.. हे देव आनंद यांचे ‘हम दोनो’ या चित्रपटातील गाण्यांच्या ओळी प्रमाणे जालनेकर आपले जीवन जगतात असे म्हटल्यास नवल वाटू नये. ‘ ...
धुळवडीच्या दिवशी चौकाचौकात पोलीस राहणार असून, उपद्रव करू पाहणाऱ्यांवर, समाजकंटकांवर नजर ठेवण्यासाठी २६३१ सीसीटीव्ही कॅमेरऱ्यांचीही मदत घेतली जाणार आहे. ...