वसमत शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनला लागलेली गळती थांबवण्यासाठी काम सुरू करण्यात आले आहे. पाईपलाईन दुरूस्तीच्या कामामुळे शहराला दोन दिवस निर्जळीचा सामना करावा लागणार आहे. ...
घरात कोणी नसल्याचे पाहून झोपेत असलेल्या आठ वर्षांच्या मुलीला बाहेर नेऊन एकाने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याची घटना औंढा तालुक्यातील ब्राम्हणवाडा येथे २९ मार्च रोजी रात्री ९ च्या सुमारास घडली. ...
तालुक्यातील कौठा येथील सरपंच राजाराम खराटे यांना गुरूवारी रात्री धक्काबुक्की व मारहाण झाली. याप्रकरणी खराटे यांनी वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून. पोलिसांनी आरोपी विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने सरपंचाकडील १ लाख ३० हजार ...
घरगुती, व्यवसायिक आणि औद्योगिक लघुदाब - उच्चदाब वीज ग्राहकांकडे असलेल्या वीजबिलांची थकबाकी तसेच चालू देयक वसूलीसाठी महावतरणने थेट मोहिम राबविली. यावेळी बिलभरणा न करणाऱ्या हजारो वीज ग्राहकांचे कनेक्शन तोडले. १ ते ३० मार्चदरम्यान महावितरणने १० कोटी २२ ...
आरटीईमधील शाळा प्रवेशात पालकांकडून शुल्क वसूल करण्यासह शासनाकडूनही शुल्क घेण्यासह प्रवेश न देण्याचा प्रकार घडूनही इंग्रजी शाळांवर शिक्षण विभागाची चांगलीच मेहेरनजर आहे. जणू हा विभागच खाजगी शाळांच्या जीवावर चालतो, अशी गत आहे. प्रवेश नाकारणाऱ्या विद्यान ...
कत्तलखान्याकडे जनावरांना घेऊन जाणारा ट्रक पोलिसांनी पकडला. मात्र अद्याप या जनावरांना गोशाळेत कोणी घेऊन जाण्यासाठी कोणीच तयार झालेले नसल्याने जनावरांना चारा-पाणी घालण्याची वेळ पोलीस कर्मचाऱ्यांवरच येऊन ठेपली आहे. याची माहिती माहेश्वरी महिला मंडळाला सम ...
अहिंसेचे प्रणेते भगवान महावीर यांनी जगाला मानवतेचे संविधान दिले आहे. दु:खाचे कारण हिंसा असून हिंसा हा पापाचा समुद्र आहे. पशुहत्या हा अधर्म आहे. अहिंसा हाच सर्वात मोठा धर्म आहे, असे उद्गार मुनीश्री अक्षयसागरजी महाराज यांनी भगवान महावीर यांच्या जन्म कल ...