तालुक्यातील इंचा येथे ग्रामस्थांनी पाण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयावर घागर मोर्चा काढून ठिय्या मांडला आहे. या गावात गेल्या अनेक दिवसांपासून टंचाईची समस्या जीवघेणी बनली असतानाही ग्रामपंचायत काहीच उपाययोजना करीत नसल्याने हा मोर्चा काढला. ...
येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात गरोदर मातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढले आहे. मात्र जागेअभावी रुग्णांची गैरसोय होत होती, ही बाब रुग्णालय प्रशानाने लक्षात घेऊन अतिजोखमीच्या गरोदर मातांसाठी स्वतंत्र वातानुकूलित कक्ष उभारला आहे. त्याचे उद्घाटन १८ मे रोजी श ...
मित्राचीच तीन लाखांची बॅग पळविणाऱ्या आरोपीस १८ मे रोजी हिंगोली न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने सदर आरोपीस एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. तसेच पळवून नेलेल्या रक्कमेपैकी आरोपीकडील १ लाख ९० रुपये जप्त केल्याची माहिती पोउपनि तानाजी चेरले यांनी द ...
पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या कळमनुरी तालुक्यातील रामवाडी ग्रामस्थांनी सामूहिक धोंडेजेवणाचा कार्यक्रम ठेवत लेकीबाळी, जावयांनाही श्रमदानाच्या कामात सहभागी करून घेतले. स्पर्धेतील वेळ वाया जावू नये, यासाठी नामी शक्कल लढवताना परंपरेच ...
महानगर पालिका, नगर पालिका, जिल्हा परिषद आणि ग्राम पंचायतीसह विविध पाणी पुरवठा योजनांच्या ३० मार्च २०१८ पर्यंतच्या थकीत वीज बिलापोटी ५० टक्के रक्कम १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून देण्याचा शासन आदेश धडकला आहे. यामुळे एकीकडे पालिकांचे विकासाचे बजेट बिघ ...
जिल्ह्यात संपूर्ण स्वच्छता अभियानाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी मागील सहा महिन्यांतच मोठ्या प्रमाणात शौचालय बांधकाम झाले. मात्र त्यासाठीच्या प्रोत्साहन अनुदानाची बोंब अजूनही संपली नसून सर्व लाभार्थ्यांची देयके अदा करण्यास अजून ३९ कोटी रुपये लागणार आहे ...