मुस्लिम बांधवाचा पवित्र मानला जाणारा रमजान महिना १७ मेपासून सुुरु झाला आहे. या महिन्या मुस्लिमा बांधव उपवास ठेवत असल्याने फळांची मागणी मोठ्या प्रमाणात करतात. त्यातुलनेत यंदाही वाढत्या मागणीमुळे फळांच्या किंमती वाढल्या आहेत. ...
: विधान परिषदेच्या परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातील निवडणुकीत दुपारपर्यंत मंद असलेला मतदानाचा वेग दुपारनंतर वाढला. हिंगोली जिल्ह्यात दोघांचे मतदान न झाल्याने ९८.८८ टक्के मतदान झाले. परभणी जिल्ह्यात मात्र १00 टक्के मतदान झाले. ...
परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत ९९.६० टक्के मतदान झाले असून काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार सुरेश देशमुख व शिवसेना- भाजपा युतीचे विप्लव बाजोरिया यांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. गुरुवारी मतमोजणी होणार असून या मत ...
पाणी फाऊंडेशनच्या वॉटरकप स्पर्धेतील कामांच्या अखेरच्या टप्प्यात भुरक्याची वाडी येथे अपशकुन झाला आहे. गायरानात सुरू असलेल्या शेततळ्याचे काम बऊरच्या ग्रामस्थांनी रोखले असून ती जमीन आमच्या मालकीची असल्याचा दावा केला आहे. तहसीलदारांनी भेट देवून ती जमीन भ ...
येथील शेवाळा रोडवरील चौकामागील भंगार साहित्याच्या दुकानाला दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास शॉर्टसर्किट झाल्याने आग लागून तीन लाख रूपयांचे नुकसान झाले. अग्निशमन दलाच्या वाहनाने वेळीच आग आटोक्यात आणल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. ...
शहरातील बसस्थानक परिसरात १९ मे रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास दोन गट समोरा-समोर भिडल्याची घटना घडली. दोन्ही गटांतील तरूणांकडे लोखंडी रॉड व धारदार शस्त्र असल्यामुळे बसस्थानक परिसरातील प्रवासी व नागरिकांची एकच धावपळ उडाली. ...
जिल्ह्यात योग्य साईट मिळत नसल्याने जि.प.च्या लघुसिंचन विभागाच्या पाझर तलाव, कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे व जलयुक्त शिवारमधील जवळपास १0 कोटी रुपयांचा निधी शिल्लक आहे. गतवर्षी जलयुक्तचे ४४.८५ लाख परत पाठविण्याची नामुष्की या विभागावर ओढवली होती. ...
तालुक्यातील इंचा येथे १९ मे रोजी ग्रामस्थांनी पाण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयावर घागर मोर्चा काढून ठिय्या मांडला होता. या गावात गेल्या अनेक दिवसांपासून टंचाईची समस्या जीवघेणी बनली असतानाही ग्रामपंचायत काहीच उपाययोजना करीत नसल्याने हा मोर्चा काढला. ...