जिल्हा रूग्णालयात मागील तीन वर्षांत २१ जणांनी नेत्रदान केले असून त्यामुळे आतापर्यंत ४२ अंध व्यक्तींना दृष्टी मिळाली आहे. तर मागील दोन वर्षात १३६० जणांनी नेत्रदान संकल्प केला आहे. ...
आदिवासी समाजाची विविध अडचणींनीप्रगती होऊ शकली नाही. मात्र आता विविध संघटनांसह शिक्षणामुळे हा समाज प्रवाहात येत आहे. अजूनही शिक्षणाची जागृती गरजेचे असल्याचे प्रतिपादन आ. डॉ. संतोष टारफे यांनी क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांच्या शहीद दिनानिमित्त हिंगोली य ...
सार्वत्रिक बदल्यांमुळे विस्थापित झालेल्या शिक्षकांना नियुक्त्या मिळविण्यासाठी अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. या समस्या सोडविण्याच्या मागणीचे निवेदन अखिल महाराष्टÑ प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा हिंगोलीच्या वतीने जि. प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्य ...
जिल्ह्याचे सिंचन क्षेत्र येत्या दोन वर्षात १५ हजार करण्याचे उद्दिष्ट राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी दिले आहे. त्यासाठी प्रशासनाची धडपड सुरु असून, जलसंपदा विभागाच्या वतीने एकूण पाच तलावांचे काम हाती घेतले आहे. त्यापैकी एका लावाचे काम पूर्णत्वास जाण ...
येथील भाजीमंडईतील गालेलिलावाची मागील १७ ते १८ वर्षांपासून प्रलंबित असलेली प्रक्रिया अखेर ८ जून रोजी पूर्ण झाली. नगराध्यक्ष बाबाराव बांगर यांच्या अध्यक्षतेखालील लिलावात १३ गाळ्यांतून पालिकेला २४ लाख ७४ हजार रुपयांची अनामत जमा झाली आहे. ...
भूमिगत गटार योजनेच्या कामासाठी शहरातील रस्ते फोडणे अनिवार्य होते. मात्र त्यातील काहींची दुरुस्ती होत आहे आणि काही रस्ते मात्र तसेच सोडून दिल्याने चिखलमय रस्त्यावरून प्रवास करावा लागत आहे. होणाऱ्या या दुजाभावाबद्दल आता नागरिकांतूनच बोंब उठत असून नेमके ...