Farmer Success Story : हिंगोली जिल्ह्यातील साटंबा गावातील सुशील टापरे यांनी नोकरीच्या मागे न लागता दोन एकर शेतीतून मिरची आणि कोथिंबिरीच्या लागवडीद्वारे साडेतीन ते चार लाख रुपयांचे उत्पन्न घेतले. तरुणाईसाठी प्रेरणादायी ठरलेली ही कथा दाखवते की, नियोजनब ...
Halad Market : महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर हिंगोलीच्या मोंढ्यात 'पिवळ्या सोन्या'ला अखेर भाववाढीची झळाळी मिळाली आहे. हळदीला सरासरी १२ हजार ७०० रु. दर मिळाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून बाजारात पुन्हा चैतन्य परतले आहे. आवक मंदावल्याने आणि सणासुदी ...
राज्य सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजअंतर्गत ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे केले आहेत त्यांचे प्रस्ताव मदत व पुनर्वसन विभागाकडे पाठविण्यास सुरुवात झाली असून त्यानुसार मदत वाटप सुरू करण्यात आले आहे. ...
हिंगोलीसह राज्यभरात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. पिके पाण्याखाली गेल्याने वाया गेली तर नदी-नाल्याकाठच्या जमिनी पिकांसह खरडल्याने अतोनात नुकसान झाले आहे. ...