नाशिक-त्र्यंबक आणि त्र्यंबक-हरसूल रस्त्यावर या पंधरवड्यात ४४ सर्पांसह दोन कोल्हे अपघातात मृत्यूमुखी पडले. तसेच मागील चार वर्षांत जिल्ह्यात ५७पेक्षा अधिक वन्यजीवांना रस्त्यांवर प्राण गमवावे लागल्याचे समोर आले आहे. ...
मुंबई-गोवा महामार्गाची 11 ऑगस्ट पर्यन्त डागडुजी झाली नाही तर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षातर्फे सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात महामार्गावर ठिकठिकाणी 13 ऑगस्ट रोजी चक्का जाम आंदोलन करण्यात येईल, असा इशारा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची दिला आहे. ...
कुडाळ तालुका बचाव समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या महामार्ग बंद आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून कुडाळ शहरातील महामार्गावर तसेच तालुक्यात अन्य चार ठिकाणी दिड ते दोन तास छेडलेल्या महामार्ग बंद आंदोलनामुंळे अनेक वेळा वाहतुक ठप्प झाली होती. ...