मुंबई-गोवा महामार्गावर २०११ मध्ये पहिल्या टप्प्यात पळस्पे ते इंदापूर दरम्यान रुंदीकरणाच्या कामाला सुरुवात झाली. मात्र, अद्याप हे रु ंदीकरण पूर्ण झालेले नाही. ...
शिक्रापूर, जातेगाव, करंदी, कासारी येथील ग्रामपंचायतींनी लेखी पत्राद्वारे पुणे नगर तसेच शिक्रापूर चाकण रस्त्यावर अवजड वाहनांना बंदी घालण्याची मागणी केलेली होती, ...
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काम आतापर्यंत ५० ते ६० टक्के एवढेच झाले आहे. खेड, चिपळूण विभाग तसेच राजापूर ते सावंतवाडीपर्यंतच्या विभागामध्ये चौपदरीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. संगमेश्वर तालुक्यातील आरवली ते त ...
अनेक वर्षांपासून नेर ग्रामस्थांचा बायपाससाठी संघर्ष सुरू आहे. आता निवडणुकीच्या तोंडावर या बायपासचे काम सुरू होणार, अशा वावड्या उठविण्यात आल्या. काम सुरू झाल्याचा देखावाही निर्माण झाला. प्रत्यक्ष मात्र बायपासकरिता लागणारी जमीन संपादनाची प्रक्रियाच अर् ...