कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने केलेले लॉकडाऊन आणि बंद केलेली ई पास सुविधा यांमुळे गेल्या दोन दिवसांत कोल्हापुरात येणाऱ्या नागरिकांचे प्रमाण ६० टक्क्यांनी घटले आहे. आज, गुरुवारपासून हे प्रमाण आणखी कमी होण्याची शक्यता आहे. ...
भंडारा ते वरठी या मार्गावर आयएमए हॉल, नवीन टाकळी (आयटीआय), गणेश नगरी, दाभा मोड, पाचगाव फाटा, जगनाडे चौक ते रेल्वेस्थानका पर्यंत रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले आहेत. त्यामुळे शालेय विद्यार्थी व कर्मचाऱ्यांना अडथळ्याची शर्यत पार करावा लागते. वेळेवर पोहोचण ...
नाशिक : टाकळीफाटा येथील कुतुबी मशिदीजवळ राहणारे रामपुरावाला बोहरी कुटुंब आपल्या दोन मुलांच्या साखरपुड्यासाठी नागपूर येथे आठवडाभरापुर्वी होंडासिटी कारने ... ...
या मार्गावर मोठ-मोठे खड्डे पडले. काही भागात तर रस्ता पूर्णपणे उखडून गेल्याने वाहनांमुळे धुळीचे साम्राज्य निर्माण झाले. या मार्गावरील खड्डे व धुळीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. रस्त्याची तत्काळ दुरूस्ती करावी, अशी मागणी आहे. पूर्वी यवतमाळ-दार ...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. मात्र, अनेक ठिकाणी सर्व्हिस रस्ता खचण्याच्या घटना घडत आहेत. तसेच इतर कामही योग्यप्रकारे सुरू असल्याचे निदर्शनास येत नाही. त्यामुळे या महामार्ग चौपदरीकरण कामाचा दर्जा तपासणीसाठी तत्काळ पथक पाठवा ...
दर्जाहीन कामे करणाऱ्या ठेकेदाराला पुन्हा पुन्हा मुख्यमंत्री सडक योजनेची कामे दिली जात आहेत. तो सरकारचा जावई आहे का? असा संतप्त सवाल करीत जोपर्यंत अशा ठेकेदारांना कामे द्यायची बंद होत नाहीत तोपर्यंत कितीही कोटींची कामे केली तरी त्याचा काहीही उपयोग होण ...
सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी मंजूर असलेले मल्टीस्पेशालिटी रुग्णालय कुठे उभारायचे यावरून शिवसेनेचेच लोकप्रतिनिधी राजकारण करून दिशाभूल करीत आहेत, असा आरोप माजी आमदार व मनसेचे राज्य सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी कुडाळ येथे केला. महामार्ग चौपदरीकरणाच्या निकृ ...