द्राक्ष हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने नाशिक आणि सांगली जिल्ह्यात याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. तासगाव हे बेदाण्याठी तर नाशिक हे वाईन उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. बऱ्यापैकी द्राक्ष निर्यातही केली जाते. Read More
fal pik nuksan bahrpai नैसर्गिक आपत्तीपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या हवामान आधारित फळपीक विमा योजनेअंतर्गत २०२४-२५ मधील नुकसान भरपाई आली आहे. ...