द्राक्ष हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने नाशिक आणि सांगली जिल्ह्यात याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. तासगाव हे बेदाण्याठी तर नाशिक हे वाईन उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. बऱ्यापैकी द्राक्ष निर्यातही केली जाते. Read More
bedana niryat महाराष्ट्रात दरवर्षी २ लाख ५० हजार टन बेदाण्याचे उत्पादन होते. मात्र, यावर्षी नैसर्गिक आपत्तीमुळे महाराष्ट्रात जवळपास एक लाख टनाने बेदाण्याचे उत्पादन कमी झाले आहे. ...