राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
वाशिम : शासनाने गेल्या वर्षभरापासून परवाना नुतनीकरण नाकारून बंद केलेले राज्य व राष्ट्रीय महामार्गावरील तथा ग्रामपंचायत हद्दीमधील बियरबार पुन्हा एकवेळ सुरू होणार आहेत. ...
शिवणी अरमाळ (ता. देऊळगाव राजा): ग्रामपंचायत निधीच्या खर्चाचा हिशेब देण्यात यावा, या मागणीसाठी देऊळगाव राजा तालुक्यातील शिवणी आरमाळ येथील ग्रामपंचायतीच्या पाच सदस्यांनी गावातील पाण्याच्या टाकीवर चढून शुक्रवारपासून उपोषण सुरू केले आहे. ...
घरकूल व शौचालय मंजूर करून देतो, असे आमिष दाखवून एका महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप असलेले ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांचा चार्ज तात्पुरता काढून घेण्यात आला आहे. त्यांच्या जागी पाणी पुरवठा विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिक ...
सध्याच्या माहिती तंत्रज्ञानाच्या क्रांतीमुळे शहरांसह खेडीही झपाट्याने बदलू लागली. चावडी संस्कृतीला घरघर लागली. इंटरनेट, मोबाईलच्या उदयानं संपूर्ण जग छोट्या खेड्यासारखं भासू लागलं. ...
येथे जिल्हा परिषदेच्या कृषी खात्यामार्फत दोन लाख साठ हजार रुपये निधीतून ग्रामपंचायत कार्यालयासाठी विजेचे सोलर पॅनल बसविण्यात आले असून, या सोलर पॅनलमुळे ग्रामपंचायत विजेच्या बाबतीत पूर्णत: स्वयंपूर्ण झाली असून, या सोलर संचाचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस् ...
ग्रामपंचायतीची कोणतीही परवानगी न घेता ग्रामपंचायत हद्दीत सुरू असलेल्या वीटभट्ट्या बंद करण्याचा ठराव लाडची ग्रामपंचायतीने केला असून, यासंदर्भातील निवेदन जिल्हाधिकाऱ्यांनादेखील देण्यात आले आहे. अनधिकृत वीटभट्ट्यांमुळे परिसरातील शेतपिकांचे नुकसान होत अस ...
सिन्नर : तालुक्यातील पंचाळे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी छाया शिवाजी आसळकर यांची बिनविरोध निवड झाली. सुमन जगन्नाथ थोरात यांनी सहकारी सदस्यांना संधी मिळावी यासाठी आपल्या उपसरपंचपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे सदर पद रिक्त होते. सरपंच भोमनाथ मोरे यां ...
जळगाव सपकाळ येथे नाभिक समाजाने दाढी-कटींगचे दर वाढवले. हे दर कमी करण्यासाठी गावकऱ्यांनी ग्रामसभा घेतली. मात्र, नाभिक समाजाने दर कमी न करण्याचा निर्णय घेतल्याने गावक-यांनी ग्रामसभा घेऊन गावात दाढी-कटिंग करण्यावर बहिष्कार टाकण्याचा आगळा वेगळा ठराव घेतल ...